Browsing Tag

मिराज

म्हणून त्यांनी आपल्या बाळाचे नाव ‘मिराज’ ठेवले

अजमेर : वृत्तसंस्था - पालकांनी नवीन जन्मलेल्या आपल्या बाळाचे नाव मिराज ठेवले आहे. भारतीय हवाई दलाने बालाकाेट येथे हल्ला करून तेथील दहशतवादी कॅम्प उध्वस्त केले. यानंतर हवाई दलाला आदर आणि सन्मानपूर्व अभिवादन करण्याच्या हेतून त्यांनी आपल्या…

हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या विमानांनी भरले होते उड्डाण… पण त्यांची झाली हवा टाईट 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले. आपल्यावर भारतीय हवाईदलाकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे ही बाब पाकच्या उशिरा लक्षात आली. त्यानंतर पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-१६ ने सुरुवातीला…

मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आज प्रत्युत्तर देत कारवाई केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये २०० ते ३०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या कारवाईबद्दल शिवसेनेनं वायुसेनेचे कौतुक…

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला

श्रीनगर : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात शिरुन तीन ठिकाणी केलेला हल्ला हा तब्बल २१ मिनिटे सुरु होता. त्यात बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे सर्वात मोठे दहशतवादी मुख्य ठाणे तसेच चकोटी आणि मुज्जफराबाद येथील हिज्बुल…

‘त्या’ हजारों जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 10 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन,मुजफ्फराबादच्या बालाकोट भागात 1000 किलो बॉम्ब फेकले. तसेच, भारताचे…

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - पाकिस्तानात शिरुन भारतीय हवाई दलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्याचा मुख्य बेस हा पंजाबमधील आदमपूर येथील हवाई स्थळातून करण्यात आला.मिराज २००० या विमानाचा सर्वात मोठा तळ ग्वालियर येथे आहे.…

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी

इस्लामाबाद : भारताच्या वायुदलाने पहाटे पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून हल्ला केल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओही पाकिस्तानने जारी केला असून त्यात मिराज विमाने हल्ला करताना दिसत आहेत.याबाबत…

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला

श्रीनगर : वृत्तसंस्था  भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करीत पाकिस्तानातील दहशतवादी तळांचा नायनाट केला. मंगळवारी पहाटे मिराज २००० या १२ लढाऊ विमाने पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून गेली आणि त्यांनी दहशतवादी तळांचा नायनाट केला…