काश्मीरमध्ये 70 दिवसानंतर वाजली 40 लाख फोनची घंटी, पोस्टपेड सेवा सुरू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मोबाईल सेवा अखेर सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्य सचिव रोहित कंसल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आजपासून येथील पोस्टपेड…