Browsing Tag

राज्यपाल सत्यपाल मलिक

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कन्येसह पुण्यात घेतली राज्यपालांची भेट

पोलिसनामा ऑनलाईन, इंदापूर, दि. 18 ऑगस्ट : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. पुण्यात झालेल्या या भेटीच्या वेळी हर्षवर्धन यांच्या कन्या आणि पुणे जिल्हा…

सत्यपाल मलिक मेघालयाचे नवे राज्यपाल तर महाराष्ट्रासह गोव्याचा अतिरिक्त कार्यभार संभाळणार राज्यपाल…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  एएनआइ च्या बातमीनुसार गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या दोन…

काश्मीरमध्ये एका दिवसानंतरच SMS सेवा बंद, 72 दिवसानंतर सुरू झाली होती पोस्टपेडची सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमध्ये आज एका दिवसानंतर पुन्हा एकदा एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. परंतू पोस्टपेड सेवा मात्र सुरु आहे. जम्मू काश्मीरमध्ये मोबाइल सेवा 5 ऑगस्टपासून 14 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्यात आली होती. यात पोस्टपेड…

युद्ध न करता अशा प्रकारे भारताला मिळू शकतो PoK, J & K चे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या निर्णयानंतर आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा (POK) सातत्याने चर्चिला जातोय. भाजपचे अनेक नेते यासंदर्भात वक्तव्ये करताना दिसत आहेत. अशातच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक…

कलम 370 ! ‘जम्मू काश्मीर’मध्ये 25 दिवसानंतर 5 जिल्ह्यात ‘मोबाइल’ सेवा सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील काही जिल्ह्यात गुरुवारी मोबाइल सेवा सुरु करण्यात आली. 5 ऑगस्टपासून राज्यात मोबाइल सेवा बंद करण्यात आली होती. 25 दिवसानंतर पाच जिल्हात डोडा, रामबन, राजोरी, पूंछ आणि किश्तवाडमध्ये ही बंधने शिथिल…

जम्मू काश्मीरमध्ये सरकारी कार्यालयात 50000 जागांसाठी भरती !

श्रीनगर : वृत्तसंस्था - भारत सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून काश्मीरमधील तरुणांसाठी आता मेगा नोकरभरती सुरू करण्यात…

जम्मू काश्मीरमध्ये आज सुरु होणार सरकारी कार्यालये ; फोन सेवा सुरु करण्याचा होणार निर्णय

श्रीनगर : वृत्तसंस्था - स्वातंत्र्य दिन शांततेत पार पडल्यानंतर आता शुक्रवारपासून जम्मू काश्मीरमधील सरकारी कार्यालये सुरु होणार असून काश्मीर घाटीतील फोन सेवा पूर्ववत करण्याविषयीचा निर्णय आज घेण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने ३७०…

निरपराध नागरिकांची हत्या बंद करा आणि लुटणाऱ्यांची हत्या करा : राज्यपाल सत्यपाल मलिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दहशतवाद्यांना आवाहन करताना म्हटले कि, सुरक्षा जवान आणि निरपराध नागरिकांना निशाणा करण्याऐवजी ज्यांनी हजारो वर्ष काश्मीरची संपत्ती लुटली आहे त्यांच्यावर निशाणा साधला.…