पारनेर : शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक पत्रे लिहिली. मात्र एकाही पत्राचे उत्तर अजूनही पंतप्रधान मोदी यांनी दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत…
राळेगण सिद्धी : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राला चांगले मुख्यमंत्री भेटले म्हणून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुणगान करत होतो. मात्र गेल्या चार वर्षात लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा झाला नाही. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण…