नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताच विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर हल्ला चढविला आहे. आज दिल्लीत १९ विरोधी पक्षांनी एकत्र येत ईव्हीएमप्रश्नी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी लोकसभा २०१९ च्या निवडणुका चांगल्या पद्धतिने पार पडल्यामुळे निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे. तेसच कोणीही त्यांचा अपमान करू शकत नाही असे बजावले आहे. नवी दिल्ली येथे…