महाराष्ट्रातील रेल्वे योजनांच्या कामांना ‘स्पीड’, मोदी सरकार आल्यानंतर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील रेल्वे योजनांच्या बजेटमध्ये 345 टक्केंची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या समारे 6722 किलोमीटर लांबीच्या 39 रेल्वे योजनांवर काम केले जात आहे.जवळपास 87000…