पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य’ मिशनची घोषणा केली. कोरोना विषाणूवरील औषध कधी येणार?, देशातील नागरिकांपर्यंत कधी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात मुलींच्या लग्नाचे वय सध्या १८ वर्ष असून लवकरच ते वाढवले जाण्याची शक्यता आहे. भाजप नेते अश्निनी उपाध्याय यांनी मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यामध्ये भारत सरकारला…