नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Mangal Margi | मोठ्या कालावधीपासून वक्रावस्थेत गोचर करत असलेला मंगळ आता मार्गस्थ होत आहे. मंगळ मार्गस्थ झाल्यामुळे अनेक राशीच्या जातकांना त्याचे चांगले परिणाम मिळतील. अडकलेली कामे मार्गी लागतील तसेच कामात यशही…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - यावर्षातील दुसरे चंद्र ग्रहण संपले आहे. हे एक उपछाया ग्रहण होते, जे रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होऊन 6 जूनरोजी 2 वाजून 34 मिनिटांनी संपले. या चंद्र ग्रहणाचा आपल्या जीवनावर कोणता प्रभाव पडणार आणि कोणत्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 15 नोव्हेंबर 2011 रोजी तुला राशीत शनिच्या प्रवेशासह वृश्चिक राशीचे साडेसाती सुरू झाले होते, जे आता शनिदेव मकर राशीमध्ये 24 जानेवारीला प्रवेश केल्यांनतर संपेल. सामान्यत: शनिदेव 2700 दिवस एका राशि चक्रात असतात.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाईट नजरेपासून किंवा वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी आपल्याकडे अनेकदा काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो आणि तशाप्रकारचे अनेक समाज गैरसमज आपल्याकडे प्रसिद्ध देखील आहेत. त्यामुळे खरंच प्रत्येकाने काळा धागा बांधला…