Browsing Tag

व्होडाफोन

Multibagger Penny Stocks 2022 | यंदाच्या वर्षी ‘हे’ 3 स्टाॅक ठरु शकतात…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Multibagger Penny Stocks 2022 | नव्या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये पेनी स्टॉक मल्टीबॅगर (Multibagger Penny Stocks 2022) ठरले आहे. स्टॉकमध्ये कमी लिक्विडिटीमुळे अस्थिरता निर्माण होते, यामुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक…

BSNL Prepaid Plans | बीएसएनएलचा जबरदस्त प्लान ! फक्त 187 रुपयात 2 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - BSNL Prepaid Plans | भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL अनेकवेळा आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स (BSNL Prepaid Plans) आणत असते. हे आणत असलेले प्लान्स ग्राहकांसाठी अधिक फायद्याचे असतात. सध्याचे…

Reliance Jio Plans Hike | रिलायन्स जिओच्या प्लॅन्समध्ये मोठी वाढ, जाणून घ्या कधीपासून होणार लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Reliance Jio Plans Hike | मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) एअरटेल (Airtel), व्होडाफोन (Vodafone Idea) प्रमाणे प्रीपेड प्लान्समध्ये (prepaid plans) मोठी वाढ केली आहे. या आधी या…

Pune Crime | ‘2 मोबाईल, 3 सीमकार्ड जेलमध्ये पोहच कर’ ! येरवडयातून ‘गँगस्टर’…

पुणे : Pune Crime | दिलेल्या उसन्या पैशांवर मानहानी व्याज आकारत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहात रवानगी झालेल्या आरोपीने त्याचा बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. 'दोन सॅमसंग गुरूचे मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन, आयडीयाचे…

Vodafone Idea नं ‘या’ ग्राहकांसाठी केली फ्री रिचार्जची घोषणा, जाणून घ्या कोणाचा होणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  व्होडाफोन आयडियाने म्हटले आहे की, भारतातील 60 मिलियन लो इन्कम यूजर्सलस फ्री रिचार्ज दिले जाईल. ही ऑफर एकावेळ आहे आणि ती कंपनीने कोरोना व्हायरस महामारी पहाता सुरू केली आहे.व्होडाफोन आयडियाने म्हटले की, कंपनी…

50 रुपयांनी स्वस्त Reliance Jio प्लॅन; जाणून घ्या काय आहेत फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था - सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या देशभरात कार्यरत आहेत. Airtel, Vi, BSNL आणि Reliance Jio या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध प्लॅन्स आणत आहेत. त्यानंतर आता Reliance Jio चा प्लॅन 50 रुपयांनी स्वस्त आहे. Reliance…

चीनला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत भारत; आता Huawei वरही येईल बंदी

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने या अगोदरही चीनचे अनेक अ‍ॅप्स्वर बंदी आणली आहे. त्यामुळे चीनला भारताचा हा मोठा धक्का बसला होता. मात्र, आणखी एक धक्का भारत पुन्हा चीनला देणार आहे. तेही अशाच कारणास्तव एकावर बंदी घालून.…