शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनात सरकारकडून बदल ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने शेतकऱ्यांना खूश करण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेत काही महत्वपूर्ण बदल करण्याची तयारी केली आहे. यामागे हेतू आहे की, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ऐच्छिक बनवणे आणि जास्त…