पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Raksha Bandhan | आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधून निर्माण होणारे प्रेम आणि आपुलकीचे क्षण आमच्यासाठी खुपच महत्वाचे आहे. या आपल्या नात्यांचे अतूट बंधन दृढ करण्याची ग्वाही देताना समाजाच्या रक्षणाबरोबर महिलांच्या…
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - Sharad Pawar On Pune Airport Issue | पुणे जिल्ह्यातील (Pune District) नियोजित विमानतळ (Airport) संदर्भात येत्या पंधरा दिवसात संबंधितांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे (NCP)…
नाशिक : पोलीसानामा ऑनलाइन - तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana CM KCR) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. बिगर-भाजप (BJP) आघाडी…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतात कोरोनाची दुसरी लाट खुपच वेगाने वाढत आहे. अशावेळी आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे ही प्रथमिकता आहे. आपल्याला शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी रहावे लागेल. न्यूयॉर्कच्या लेखिका ज्यूली विशर म्हणतात की…
पोलिसनामा ऑनलाइन - मुलांना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांना योग्य आहार देणे, औषधे व लसीकरण देणे आवश्यक आहे. नवजात मुलापासून ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओ डोस द्यावे. परंतु बर्याच पालकांना पोलिओशी संबंधित प्रश्न पडलेले असतात._पोलिओ डोस…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - केंद्र सरकारने बुधवारी 30 लाखाहून अधिक कर्मचार्यांना दिवाळी बोनस देण्याची मोठी घोषणा केली होती. या माध्यमातून लोकांना एकूण 3,737 कोटी रुपयांचा बोनस मिळेल. कर्मचाऱ्यांना हा बोनस कधी व केव्हा मिळेल, हा प्रश्न आहे.…
नवी दिल्ली : दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्री कर्मचार्यांसाठी खुशखबर आहे. अराजपत्रित केंद्रीय कर्मचार्यांना दसरा-दिवाळीसाठी 30.67 लाख उत्पादकता व अॅडहॉक अशा दोन प्रकारे बोनस देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. त्यासाठी 3,737…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात कोरोना कालावधीत इमानइतबारे काम करणार्या डॉक्टरांवरील हल्लयांच्या घटनांबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा केला जाईपर्यंत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशात आर्थिक अराजक माजले त्यास नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार आहेत. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय लॉकडाऊन जाहीर केले. तो करताना कोणाचाच कोणाशी मेळ नव्हता, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.…