आमचं सरकार 5 वर्ष टिकणार, ‘स्टॅम्प’ पेपरवर लिहून देऊ का ? : अजित पवार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असून हे सरकार पाच वर्षे टिकणार यात माझ्या मनात काहीही शंका नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे तीन पक्ष आणि त्यांनी…