Browsing Tag

हावडा

पती चेष्टा करत असल्याचं तिला वाटलं, पत्नी व्हिडीओ शुटिंग करत राहिली अन् नवरा पंख्याला लटकला

कोलकाता : वृत्तसंस्था -  पती गळफास लावून आत्महत्या करत असताना त्याची पत्नी तिथेच उपस्थित होती. मात्र, तिने त्याला रोखण्याऐवजी त्याचा आत्महत्येचा व्हिडीओ बनवला. हा सगळा प्रकार तिच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात…

भाजपाच्या ‘या’ 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

पोलिसनामा ऑनलाइन - बिहार विजयानंतर आता भाजप मिशन बंगालच्या जोरदार तयारीला लागला आहे. बंगाल निवडणुकीत भाजपने पाच विभाग तयार केले आहेत. निवडणुकीची जबाबदारी भाजपने पाच बडे नेत्यांवर सोपवली आहे.कोणत्या विभागाची जबाबदारी कुणाकडेसुनील…

Weather Updates : पुढच्या 24 तासांत उत्तर प्रदेश, बंगाल आणि गुजरातसह ‘या’ राज्यात…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पूर आणि पावसाने त्रस्त उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात आणि बिहारमध्ये लाखो लोक घराबाहेर असून रस्त्यांच्या कडेला राहत आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 24 तासांत…

Coronavirus : ‘या’ 13 जिल्ह्यांनी वाढविली देशातील चिंता, इथं प्रत्येक 7 पैकी एकाचा होतोय…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूपासून 14 लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर 42 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतातील मृत्यूचे प्रमाण सध्या 2.04 टक्के आहे. देशातील काही भागात हळूहळू…

भारतीय रेल्वेनं तिकिट बुकिंगच्या नियमात केले मोठे बदल, आता ‘इतक्या’ दिवस आधी करू शकता…

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 12 मे पासून धावत असलेल्या 30 स्पेशल ट्रेन आणि 1 जून पासून सुरू होणार्‍या 200 ट्रेनच्या तिकिट बुकिंगमध्ये मोठा बदल केला आहे. रेल्वेने या ट्रेनच्या तिकिट बुकिंगसाठी अगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) वाढवण्याचा निर्णय…

Lockdown 3.0 : काही प्रवासी रेल्वे गाड्या 12 मे पासून धावणार, जाणून घ्या ‘नियम’ आणि 10…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेने रविवारी माहिती दिली आहे की, 12 मे पासून प्रवासी गाड्या सुरू होतील. रेल्वेने सांगितले की सर्व गाड्या एकाच वेळी सुरू करण्याऐवजी अनुक्रमिक मार्गाने सुरू केल्या जातील. तसेच सोमवारी संध्याकाळी चार…

Corona Lockdown : मुंबई, पुणे, कोलकत्ता, जयपूर, इंदौरसह काही शहरांची परिस्थिती ‘गंभीर’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने आज देशाच्या काही शहरांमध्ये कोरोना व्हायरसची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर, कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या काही भागात कोरोनाची परिस्थिती…