नगरचा १० वी चा निकाल ७९.५० टक्के ; मुलींचा टक्का वाढला
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ७९.५० टक्के लागला आहे. मुलींचे पास होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा नऊ टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षीही मुलीच हुशार असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.मुलांचे पास…