India China Faceoff : 1962 मध्ये चीन भारताविरूध्द जिंकला पण यावेळी घाम फूटणार, जाणून घ्या…
पोलीसनामा ऑनलाइन - 1962 मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज नव्हते. आजच्या घडीला भारत आणि चीन दोघेही अण्वस्त्रांनी सज्ज आहेत. 58 वर्षांनंतर भारत आणि चीन सैन्य शक्तीच्याबाबतीत खुप पुढे गेले आहेत. दोन्ही…