Browsing Tag

1962 War

India China Faceoff : 1962 मध्ये चीन भारताविरूध्द जिंकला पण यावेळी घाम फूटणार, जाणून घ्या…

पोलीसनामा ऑनलाइन - 1962 मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज नव्हते. आजच्या घडीला भारत आणि चीन दोघेही अण्वस्त्रांनी सज्ज आहेत. 58 वर्षांनंतर भारत आणि चीन सैन्य शक्तीच्याबाबतीत खुप पुढे गेले आहेत. दोन्ही…

भारत-चीन तणाव : LAC वर ‘ड्रॅगन’च्या सैन्यावर इस्त्रायली ‘हेरॉन’ ड्रोनचा वॉच

पोलिसनामा ऑनलाईन - गलवान खोर्‍यातील रक्तरंजित संघर्षानंतर चीनशी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्याने पूर्णपणे तयारी करुन ठेवली आहे. चीनच्या बाजूला सुरु असलेली कुठलीही हालचाल सुटू नये, यासाठी भारताने ड्रोन विमानांद्वारे टेहळणी गस्त वाढवली आहे.…

Video : सीमा वादादरम्यनच व्हायरल झाला भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या ‘हिंसक’ झटापटीचा…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारत आणि चिनी सैन्याच्या दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाबद्दल आज देशभरात संताप आहे. चिनी सैन्याने केलेल्या फसवणूकीमुळे भारताचे 20 जवान शहीद झाले. आता या रक्तरंजित संघर्षाचा एक व्हिडिओ देखील समोर आला…

भारताचा विरोध असताना देखील नेपाळच्या संसदेनं मंजूर केला ‘वादग्रस्त’ नकाशा, दाखविला तब्बल…

काठमांडू : वृत्तसंस्था - चीन-भारत या दोन देशांमध्ये लडाखमध्ये सीमावादावरून तणाव विकोपाला पोहचला असताना दुसरीकडे नेपाळकडूनही सीमाप्रश्नावरून आगळीक सुरु झाली आहे. भारताने तीव्र आक्षेप घेतला असतानाही नेपाळच्या संसदेने भारताचे तीन भाग आपल्या…

इंडियन आर्मीनं चीनला शिकवला धडा ! कोणत्याही क्षणी येऊ शकते मोठी बातमी, जाणून घ्या संपुर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅली जवळ चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीनंतर बुधवारी संध्याकाळी भारतीय सैन्याने डेमचॉक आणि पॅंगॉन्ग तलावा जवळील गावे रिकामी केली आहेत. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय सैन्यासह मोठी…

चीनसोबतच्या सीमावादावर इंटरनॅशनल मीडियाचा ‘वॉच’, म्हणाले – ‘भारत आता कमकुवत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणावाचे प्रमाण वाढले आहे. २० सैनिकांचा मृत्यू झाल्याने देश संतापला आहे. गलवान खोऱ्यात भारताने रस्ता बनवणे चीनला पचलेले नाही, मात्र हा रस्ता पूर्णपणे भारतीय…

चीन शेजारच्या राष्ट्रांवर का करतोय हल्ला अन् भडकवतोय त्यांना ? अमेरिकन तज्ज्ञांनी सांगितलं कारण,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यावर अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले आहे की सध्याच्या काळात जाणीवपूर्वक हेतू ठेवून चीन आपल्या शेजार्‍यांना चिथावणी देऊन हल्ले करीत आहे. आशियाई घटनांविषयी अमेरिकेचे एक माजी सर्वोच्च…

चीनला 1126 कोटींचा धक्का देण्याच्या तयारीत भारत, दिल्ली-मेरठ RRTS प्रकल्प होऊ शकतो रद्द

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनविरुद्ध भारत कठोर आर्थिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. चीनच्या प्रकल्पाबाबत काटेकोरपणा असेल. ज्या प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांनी करार केले आहेत, ते रद्द केले जाऊ शकतात. यात मेरठ रॅपिड रेल प्रकल्प देखील समाविष्ट…

गलवान खोऱ्यामध्ये शहीद झालेल्या जवानांबद्दल PM मोदी म्हणाले – ‘ते लढता-लढता शहीद…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील चीनशी झालेल्या वादावर पहिले विधान केले आहे. पीएम मोदी म्हणाले आहेत की, जे सैनिक शहीद झालेले आहेत त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीत. त्याचबरोबर ते म्हणाले की, आपल्याला आपल्या…

चीननं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या 20 जवानांची नावे जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोमवारी मध्यरात्री भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. चीनलाही बरचसं नुकसान सोसावं लागलं असलं तरी अद्याप चीनकडून आपल्या मृत किंवा जखमी सैनिकांची कोणतीही माहिती जाहीर करण्यात…