जम्मू आणि काश्मीर उच्चन्यायालयात ‘भरती’, पहिल्यांदाच सर्व भारतीयांना अर्ज करण्याची…
श्रीनगर : वृत्तसंस्था - केंद्रातील मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर देशातील सर्वच राज्यातील नागरिक तेथे नोकरीसाठी पात्र ठरत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीची दारे खुली केली…