नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्हाला सुद्धा आधारमध्ये काही माहिती अपडेट करायची आहे तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आधार जारी करणारी संस्था युआयडीएआयने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता तुम्ही पुन्हा एकदा घरबसल्या आपले नाव, पता,…
नवी दिल्ली : आधार कार्ड एक अतिशय आवश्यक सरकारी कागदपत्र आहे. तर पॅनकार्डचे सुद्धा खुप महत्व आहे. मोदी सरकारच्या निर्देशानुसार, पॅनकार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आता यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत वेळ…
नवी दिल्ली - आपण नवीन खाते उघडण्यासाठी बँकेत गेला असाल किंवा नवीन सिमकार्ड खरेदी करण्यासाठी गेला असाल तर आपल्याला आधार कार्डची आवश्यकता असेल. खरं तर, आज आधार कार्ड हे भारतीयांचा पत्ता आणि त्यांची ओळख पटवून देणारी सर्वात महत्वाची कागदपत्रे…
नवी दिल्ली : आधार नंबरसोबत कोणता मोबाइल नंबर लिंक केला आहे, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आधारसंबंधी कामासाठी अनेकदा या मोबाइल नंबरची आवश्यकता भासते. यासाठी आधारशी कोणता मोबाइल नंबर लिंक आहे हे माहित असणे आवश्यक असते. हे जाणून…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : यूनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आधार वापरकर्त्यांना विविध सुविधा पुरवतो. यूआयडीएआय हे कोणत्याही आधारात बदल, अपडेशन किंवा दुरुस्त करण्यास अनुमती देतो. परंतु, आधारमध्ये कोणतीही माहिती अद्ययावत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवल्याची माहिती केंद्रीय थेट कर मंडळाकडून (सीबीडीटी) देण्यात आली आहे. जागतिक महामारीच्या कोविड -19 मुळे उद्भवलेली…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपते आणि या तारखेपर्यंत वेगवेगळी आर्थिक कामे पूर्ण करावी लागतात. यामध्ये कर-बचत गुंतवणूक करणे आणि आपल्या प्राप्तिकर परतावा (आयटीआर) उशीरा दाखल करणे समाविष्ट आहे. परंतु यावेळी कोरोना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येक नोकरदाराला त्याच्या सुरक्षित भविष्यासाठी पीएफ किती आवश्यक आहे याची जाणीव असते. यामुळेच कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना पीएफ काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. ईपीएफओच्या प्रयत्नाने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारद्वारे जेष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी आधार असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 8% परतावा देते. भारतीय जीवन…