‘ठाकरे सरकार’कडून 3000 मराठा आंदोलकांना ‘दिलासा’, गुन्हे मागे घेण्याची…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महाविकासआघाडी या नव्या सरकाराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विविध प्रकणांतील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात केली आहे. सरकार स्थापन झाल्याच्या दहा दिवसात पाच प्रकरणांतील गुन्हे मागे…