Browsing Tag

Abhang

‘ही’ लक्षणं अर्धवट ‘ज्ञानी’ माणसाची, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन -कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाही ओल ।।१।।कोण यांचे मना आणी । ऐको कानीं नायकोनि ।।२।।घरोघरी सांगती ज्ञान । भूस सीण कांडिती ।।३।।तुका म्हणे आपुल्या मती । काय रिती पोकळ ।।४।।अर्थ-अर्धवट…

‘नाम’स्मरण केल्यानं तुमच्यावरील ‘संकटं’ 12 वाटांनी पळून जातील, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन -पडता जड भारी! दासी आठवावा हरी!! मग तो होऊ नेदी शीण! आड घाली सुदर्शन! ! नामाच्या चिंतने! बारा वाटा पळती विघ्ने! ! तुका म्हणे प्राण! करा देवाशीच अर्पण!!या अभंगात तुकोबाराय म्हणतात,पडता जड भारी! दासी आठवावा…

स्वत:साठी नव्हे तर लोकांना पैलतीरावर नेण्यासाठी ‘नाव’ पाण्यात वावरते, तसच संतांचं कार्य…

पोलीसनामा ऑनलाइन -अर्भकाचे साटी | पंतें हाती धरिली पाटी ||१|| तैसे संत जगीं | क्रिया करुनी दाविती अंगी ||२|| बालकाचे चाली |माता जाणुनि पाउल घाली ||३|| तुका म्हणे नाव | जनासाटी उदकीं ठाव ||४||संत तुकाराम महाराज अभंगात व्यक्त…

खरा साधू कोण ? तुकोबाराय म्हणतात…

पोलीसनामा ऑनलाइन -जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।।१।।तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।२।।मृदू सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।।३।।ज्यासी अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ।।४।।दया करणे जे…

संत तुकाराम महाराजांच्या किर्तन सेवेतील ‘हे’ होते 14 ‘टाळकरी’, माहितीय का ?,…

पोलीसनामा ऑनलाइन - तुकोबांचे मुख्य धृपदे टाळकरी १४ होते. म्हणून महीपतीबाबा यांनी त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुकोबांचे कीर्तनात हे ध्रृपद धरीत.तुकोबांचे १४ टाळकरी -१. महादजीपंत कुलकर्णी (देहू गावचे कुलकर्णी) यांचा उल्लेख…

जगात सर्वकाही भगवान श्रीकृष्णामुळेच, ‘मी-माझं-मला’ असं म्हणाल तर मिळेल ‘ही’…

पोलीसनामा ऑनलाइन -आहे तें सकळ कृष्णासी अर्पण | न कळतां मन दूजें भावी ||१|| म्हणऊनि पाठी लागतील भूतें | येती गिवसीत पांचजणें ||धृ.|| ज्यांचे त्या वंचलें आठव न होतां | दंड या निमित्त कारणें हा ||३|| तुका म्हणे काळें चेपियेला गळा | मी…

‘हरिणा’च्या अंगात दुर्मिळ ‘कस्तुरी’, तुमच्यातील चांगले ‘गुण’…

पोलीसनामा ऑनलाइन -मृगाचिया अंगी कस्तुरीचा वास| असे ज्याचा त्यास नसे ठावा ||१|| भाग्यवंत घेती वेचुनिया मोल| भारवाही मेले वाहता ओझे ||२|| चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा| भ्रमराशी चारा सुगंधाचा ||३|| अधिकारी येथे घेती हातवटी| परिक्षवंता…

‘मृत्यू’नंतरही ‘जिवंत’ राहतं फक्त ‘कर्म’, त्यामुळं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -मायबाप सवें नये धनवित्त |करावें संचित भोगावें तें ||१|| म्हणऊनि लाभ काय तो विचारी |नको चालीवरी चित्त ठेवूं ||२|| आयुष्य शेवटीं सांडुनि जाणार |नव्हेचि साचार शरीर हें ||३|| तुका म्हणे काळें लावियेलें माप |जमा धरी…

… म्हणून दुसर्‍यांच्या ‘या’ 2 गोष्टींवर ‘डोळा’ ठेवू नये, अभंगात नेमकं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -परद्रव्य परनारी अभिलास | तेथोनि ऱ्हास सर्वभाग्य ||१|| घटिका दिवस मास वर्षे लागे तीन | बांधले पतन गांठोडीस ||२|| पुढे घात त्याचा रोकडा शकुन | पुढे करी गुण निश्चयेसी ||३|| तुका म्हणे एका थडता थवड | काळ लागे नाड परी…

देहाचा कधी ‘नाश’ होईल सांगता येत नाही, म्हणून ‘या’ गोष्टींसाठी…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ।। बांधू विठ्ठल सांगडी । पोहूनि जाऊ पैल थडी ।। अवघे जन गडी । घाला उडी भाईंनो ।। हे तो नाही सर्वकाळ । अमूप आनंदाचे जळ ।। तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथे येणे ।।…