नवी दिल्ली, वृत्तसंस्था : वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी) वर चीनी सैनिकांच्या विस्ताराच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण जगाच्या निशाण्यावर असणाऱ्या चीनने भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील कलम…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलओसी) चीनसोबत सतत वाढत गेलेल्या तणावात भारतीय लष्कराने जवळपास 30,000 जवान तैनात केले आहेत. गेल्या महिन्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारताने तीन अतिरिक्त…