‘भारताच्या पराभवासाठी फलंदाजांना दोष देणे योग्य नाही’
पोलीसनामा ऑनलाईन- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अॅडलेड कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावात गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून…