नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधत म्हटले की, सध्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. चीनच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - BKU Expelled Rakesh Tikait | मोदी सरकारच्या (Modi Government) वादग्रस्त कृषी कायद्यांविरुद्ध प्रदीर्घ शेतकरी आंदोलनाचे सूत्रधार असलेल्या भारतीय किसान युनियनबाबत Bhartiya Kisan Union (BKU) एक मोठी बातमी समोर आली…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sanjay Raut | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकात अनेक कारणाने कुजबूज पाहायला मिळते. तसेच आघाडी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार (Modi government)…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मोदी सरकारने (Modi Government) लागू केलेल तीन कृषी कायदे (Agricultural laws) आज मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | उत्तर प्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur Uttar Pradesh) येथे शांततापूर्वक आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भाजपच्या (BJP) केंद्रीय राज्यमंत्री यांच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडले. या घटनेच्या निषेधार्थ आज…
कोलकता : कोणत्याही पक्षाला मतदान करा पण भाजपला करू नका असे आवाहन भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी उपस्थितांना केले. कोलकत्यामधील भवानीपूर भागामध्ये आयोजित किसान महापंचायतीमध्ये त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. राकेश टिकैत यांनी…
गुरुग्राम: पोलीसनामा ऑनलाईन - कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी गेल्या 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. असे असताना भाजपचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी आमच ऐकायला तयार नाहीत. कृषी कायद्यांच्या…
पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यांसह मागण्यासाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहे. यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी असा वाद अद्यापही सुरूच आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याला वेगळं वळण…
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यामध्ये शेतकऱ्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवल्याने या आंदोलनावर आता टीका केली जात आहे. असे असताना आता शेतकऱ्यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…