Browsing Tag

agricultural laws

Sharad Pawar | शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – शिवाजी महाराजांनी म्हटले होते,…

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधत म्हटले की, सध्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. चीनच्या…

BKU Expelled Rakesh Tikait | भारतीय किसान यूनियनमधून राकेश टिकेत OUT, संघटनेत झाले मोठे फेरबदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - BKU Expelled Rakesh Tikait | मोदी सरकारच्या (Modi Government) वादग्रस्त कृषी कायद्यांविरुद्ध प्रदीर्घ शेतकरी आंदोलनाचे सूत्रधार असलेल्या भारतीय किसान युनियनबाबत Bhartiya Kisan Union (BKU) एक मोठी बातमी समोर आली…

Sanjay Raut | ‘…तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  Sanjay Raut | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकात अनेक कारणाने कुजबूज पाहायला मिळते. तसेच आघाडी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार (Modi government)…

Prashant Jagtap | शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात उभारलेल्या ऐतिहासिक लढ्याचा विजय –…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मोदी सरकारने (Modi Government) लागू केलेल तीन कृषी कायदे (Agricultural laws) आज मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात…

Pune News | PM मोदी – HM शहांनी देशाची लोकशाही संपवण्याचे काम केले, राष्ट्रवादीचा केंद्र…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  Pune News | उत्तर प्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur Uttar Pradesh) येथे शांततापूर्वक आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भाजपच्या (BJP) केंद्रीय राज्यमंत्री यांच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडले. या घटनेच्या निषेधार्थ आज…

कुणालाही मतदान करा, पण भाजपला नको; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे आवाहन

कोलकता : कोणत्याही पक्षाला मतदान करा पण भाजपला करू नका असे आवाहन भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी उपस्थितांना केले. कोलकत्यामधील भवानीपूर भागामध्ये आयोजित किसान महापंचायतीमध्ये त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. राकेश टिकैत यांनी…

…तर कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करावा लागेल, भाजप कार्यकर्त्याचे विधान…

गुरुग्राम: पोलीसनामा ऑनलाईन - कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी गेल्या 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. असे असताना भाजपचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी आमच ऐकायला तयार नाहीत. कृषी कायद्यांच्या…

शेतकरी आंदोलनाची तुलना ‘शाहिनबाग’शी करू नका – राकेश टिकैत

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यांसह मागण्यासाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहे. यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी असा वाद अद्यापही सुरूच आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याला वेगळं वळण…

दिल्लीत आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यामध्ये शेतकऱ्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवल्याने या आंदोलनावर आता टीका केली जात आहे. असे असताना आता शेतकऱ्यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…