भारतामध्ये प्रत्येक घरात एक माणूस वर्षभरात 50 किलो अन्न वाया घालवतो ; UNEP
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील अनेक देशांमध्ये भूकमारीची समस्या आहे. त्यात सुविधा संपन्न लोक एका दिवसात अनेक किलो जेवण वाया घालवतात. असे संयुक्त राष्ट्रद्वारे जाहीर केलेल्या वेस्ट इंडेक्स रिपोर्ट २०२१ मध्ये समोर आले आहे. रिपोर्टनुसार,…