Browsing Tag

Agricultural production

Farmers Demand | सरकारच्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या तर गांजा लागवड थांबवू

मलकानगिरी (ओडिशा) : वृत्तसंस्था -  मलकानगिरी जिल्ह्यातील रालेगाडा ग्रामपंचायतींच्या ३५ खेड्यांतील ग्रामस्थांनी एकत्रित (Farmers Demand) येऊन सरकारच्या कल्याणकारी योजना (Government Schemes) आमच्या वसाहतीमध्ये अमलात आणल्या तर आम्ही गांजा…

केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात दिले ‘हे’ 5 धक्के, हळूहळू दिसून येईल त्यांचा परिणाम !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन 2021-22 या वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना, संकटग्रस्त अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, देशातील उत्पादन कार्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि कृषी उत्पादनांच्या बाजारपेठा…

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत 75 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित : नितीन राऊत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्यात येत्या 5 वर्षात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच त्यातून राज्याच्या जीडीपीत महत्त्वपूर्ण भर पडू शकेल. या धोरणांतर्गत दरवर्षी 1 लाख…

शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! PM-Kisan सन्मान निधी व्यतिरिक्त दरवर्षी मिळणार 5000 रूपये नगदी, जाणून घ्या…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी पाच हजार रुपये रोख खत अनुदान…

‘किसान रेल्वे’ ठरतेय लाभदायक ! ऑगस्टमध्ये 608 टन शेतमालाची वाहतूक

पोलिसनामा ऑनलाईन - देशातील पहिली ‘किसान एक्स्प्रेस’ देवळाली ते दानापूर 7 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. त्याला शेतकरी आणि व्यापार्‍यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे अवघ्या तीन आठवडयांतच तब्बल 608 टन शेतमालाची वाहतूक करण्यात आली.…

रहस्यमयी बियाणांमुळं भारतात खळबळ, तस्करीबाबत सरकारनं जारी केला Red Alert !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाच्या कृषी उत्पादनासह राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणाऱ्या रहस्यमय बियाणांबद्दल भारतासह जगभरातील शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आलं आहे. जहाजांद्वारे अशी बियाणं ही जगभरातील अनेक देशात पोहोचवली जात आहे. त्यामुळं याबाबत…

1.68 कोटी शेतकर्‍यांनी स्वतःचं ‘उत्पन्न’ वाढवण्यासाठी घेतला मोदी सरकारच्या…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट म्हणजेच ई-नाम योजना सुरू केली आहे. शेती तसेच कृषी उत्पादनाशी संबंधित 1.68 कोटी लोक या योजनेत…