मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Anna Hazare | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) देशात तीन कृषी कायदे (Farm Laws) आणले होते. त्यानंतर कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतक-यांचे आंदोलन सुरू होते. या पार्श्वभुमीवर आज पंतप्रधान नरेंद्र…
नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. विविध राजकीय तसेच सामाजिक संघटना, साहित्यीक यांनी देखील या कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. आता यावरूनच…
पोलीसनामा ऑनलाइन - देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज (दि. २५ डिसेंबर) पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत एका क्लिकवर १८ हजार कोटी रुपये जमा…
पोलिसनामा ऑनलाइन - गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसनंदेखील कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत आज मोर्चाचं आयोजन…
नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सिंघू सीमेवर पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आंदोलन करत आहे. अदयाप तोडगा निघाला नाही दरम्यान आंदोलकांनी नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारी…
पोलिसनामा ऑनलाईन - दिल्लीच्या सीमारेषेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हरियाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. आतापर्यंत आंदोलन थांबविण्यासाठी केंद्र सरकार आणि…
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - कृषी कायदे रद्द करावेत, या रास्त मागणीसाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र सरकारकडून हे आंदोलन दाबण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.…
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी म्हटले की, सरकार कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही. यासोबतच त्यांनी सांगितले, ते बुधवारी सरकारसोबतच्या सहाव्या टप्प्यातील चर्चेत सहभागी…