Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्यांचा बळी का…
नवी दिल्ली : Farm Laws | कृषी कायदे रद्द करण्याचे आम्ही स्वागत करतो. पण, गेल्या वर्षभरात या शेतकरी आंदोलनात ६०० शेतकर्यांचा बळी गेला. त्याला जबाबदार कोण अशा शब्दात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्ला चढवला…