गांधींच्या अहिंसावादी तत्वापेक्षा सावरकरांचे तत्व अधिक श्रेष्ठ : शरद पोंक्षे
कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेनच्या वतीने आज 31 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन समारोप सोहळा पार पडला. या संमेलनाची सांगता आज कल्याणच्या ओक हायस्कूलच्या सभागृहात झाली.…