निर्भया केस : दोषीच्या आई-वडिलांनी दरवाजा देखील नाही उघडला, अक्षयच्या गावातल्या लोकांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीपासून ९०० किमी लांब असणाऱ्या बिहारच्या औरंगाबादपासून जवळपास ३५ किमी अंतरावर अक्षयचे गाव कर्मालहंग आहे. सध्या त्याच्या गावात सगळीकडे शांतता पसरली आहे. तेथे लोक एकत्र येऊन अक्षयबाबत चर्चा करताना दिसत आहेत.…