Coronavirus : ‘या’ 13 जिल्ह्यांनी वाढविली देशातील चिंता, इथं प्रत्येक 7 पैकी एकाचा होतोय…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूपासून 14 लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर 42 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतातील मृत्यूचे प्रमाण सध्या 2.04 टक्के आहे. देशातील काही भागात हळूहळू…