अलीगढ प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांची केली पंतप्रधान मोदींकडे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथे झालेल्या लहान मुलीच्या हत्येनंतर देशभरातून रोषाची भावना उमटत आहे. यावरच दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहले आहे. ज्यात आरोपींनी…