जर ‘फैसल’चे नाव विवेक तिवारी असते तर UP सरकारने माफी मागितली असती… उन्नाव घटनेवर…
हैद्राबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी उन्नावच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, योगी सरकारने राज्यात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष पसरवला आहे. उत्तर…