Browsing Tag

alliance government

Uddhav Thackeray | विरोध केला म्हणून हल्ला करायला लावला, मुख्य सुत्रधार उद्धव ठाकरे, त्यांची दोन…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे माजी नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले (Former Shivsena Minister Suresh Navale) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. 1996 च्या युती सरकारमध्येच (Alliance Government) उद्धव…

Maharashtra Political Crisis | आदित्य ठाकरेंच्या ठाणे-भिवंडीतील आव्हानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी पक्षातील बंडानंतर शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्याशी ठिकठिकाणी जाऊन संवाद साधण्याचा सपाटा लावला आहे. कालच शिवसंवाद…

महाआघाडी सरकाने निर्विवाद वर्ष पूर्ण केले हे विरोधकांचे दुखणे !

मुंबई  : पोलिसनामा ऑनलाईन - भाजप सत्तेवर असताना त्यांचे आपापसात नेहमीच वाद होते. एक व्यक्तीच्या अहंकारामुळे ज्येष्ठ नेत्यांना घरी बसावे लागले किंबहुना पक्ष सोडावा लागला. त्यामुळे सरकारमधील तीन पक्षात वाद आहे असे बोलण्याचा भाजपला अधिकार…

विश्वासघाती सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, इमारत दुर्घटनेनंतर नितेश राणेचा ‘प्रहार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. तारीक पॅलेस दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे तर 8 जणांना…

…तर सत्ता सुपूर्द करा, भाजप नेत्याची ‘महाविकास’वर घणाघाती टीका

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यातील प्रश्न सोडवायची जबाबदारी आघाडी सरकारची आहे. जनतेने नाकरलेलं असताना तीन पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा, असं सुजय विखे पाटील…

सरकारच्या 5 दिवसांच्या ‘आठवड्या’ला हायकोर्टात ‘आव्हान’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील आघाडी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्या म्हणजेच शनिवारपासून (दि.29) होणार आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेऊन…

‘या’ खासदार पत्नी अन् आमदार पतीला हवंय राज्यात युतीचं सरकार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. यामुळे मुळातच जनता भरडली जात आहे. परंतू अपक्ष आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देत भाजपच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली परंतू आता…