लोकसभा निवडणूकीनंतर ‘अपसेट’ झालेल्या प्रियंका गांधींनी पराभवाच ‘खापर’…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात सुरु असलेला अंतर्गत कलह त्याचप्रमाणे राहुल गांधी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याने…