भावाच्या कानशिलात लगावल्याचा आला राग; तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या
अमरावती : एका तरुणाने क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली होती. या रागातून त्या तरुणाची दोघांनी चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. ही घटना राजापेठ ठाणे हद्दीतील जेवड नगरात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.अमन…