नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मुल होण्याच्या हव्यासापोटी एका महिलेने शेजार्यांच्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा बळी देण्यासाठी गळा दाबून हत्या केली. महिलेने हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत बांधून तो शेजारच्या छतावर टाकला. मुलगा सापडत…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्या पालकांनीच त्यांच्या दोन तरुण मुलींचा जीव घेतला. ही घटना चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले शहरात घडली. आश्चर्य…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या साहित्यातून अपेक्षित आणि ग्रामीण जीवनातील वास्तव मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार…