Good News ! ‘या’ क्षेत्रामध्ये निर्माण होतील 1.2 कोटी नोकर्या, ग्रामीण भागाला मिळेल…
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात नोकर्यांचे मोठे संकट निर्माण झाले आहे. लॉकडाऊन दरम्यान लाखो लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत तर कोट्यवधींचा रोजगार बुडाला आहे. यादरम्यान डेअरी उद्योगाने नोकरीच्या आशा पल्लवित केल्या आहेत. गुजरात…