‘आरटीआय’मधील बदलातून जनतेचे अधिकार कमी करण्याचा धोका : अण्णा हजारे
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्रीय माहिती अधिकारात करण्यात आलेल्या बदलामुळे जनतेचे अधिकार कमी होण्याचा धोका दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार आहे, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज…