एखाद्या गोष्टीचा ताणतणाव असो किंवा मुड खराब असो किंवा थकवा दूर करण्यासाठी चहा हा भारतीय घरातील प्रत्येक समस्येवर उपाय आहे. बहुतेक कुंटुंबांमध्ये चहाशिवाय सकाळ होत नाही. खराब जीवनशैलीमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. लठ्ठपणा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधून पसरलेला कोरोनाव्हायरस २०१९ (कोविड-१९) भारतातही दाखल झाला असून याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर त्याबद्दल अनेक प्रकारची योग्य व अयोग्य माहिती दिली जात आहे, ज्यामुळे अर्थातच गोंधळ…