Coronavirus : देशातील ‘या’ 30 जिल्ह्यात लॉकडाऊन सक्ती कायम राहणार, दिल्लीत सूट मिळण्याची…
नवी दिल्ली : देशातील 30 जिल्ह्यात लॉकडाऊनची सक्ती जारी राहू शकते. ज्या भागात कारोनाचा सर्वात जास्त प्रकोप झाला आहे, ते हे भाग आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह औरंगाबाद, पुणे, पालघर, सोलापूर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन कायम…