पाकिस्तानला प्रत्येक ठिकाणी हरविण्यासाठी भारत ‘रेडी’, ‘ही’ आहे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. भारत सरकारच्या या निर्णयानंतर पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी अनेक देशांच्या भेटी गाठी घेत आहे. असे असले तरी पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट…