नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याला मंजुरी दिल्यानंतर देशात मोठा वाद झाला. परंतु पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वात सरकार यापुढेही असेच मोठे आणि कठोर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. यावेळी पंतप्रधान मोदी आज…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा स्वता:चीच थट्टा करुन घेती आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री अनेक बेताल वक्तव्य करत आहेत. असे वक्तव्य करुन शेख रशीद यांनी पुन्हा एकदा…