नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या आत्मघाती हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानविरूद्ध निर्णायक लढाई जिंकण्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्न, रणनिती आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिक संकटात सापडलेल्या देशातील सरकारी बँकांना केंद्र सरकारकडून घसघशीत अर्थपाठबळ मिळणार आहे. चालू वित्त वर्षांतच बँकांना ८३,००० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे. यामुळे चालू…