डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयाला सन्मान मिळवून दिला – जेष्ठ पत्रकार अशोक बालगुडे
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करण्याची जबाबदारी आपली आहे. सक्षम विचारांचा समाज निर्माण झाला पाहिजे. कोणावर अन्याय होत असेल, त्याला सनदशीर मार्गाने वाचा फोडली पाहिजे. कायद्याचे राज्य आहे,…