दिल्लीतील लेखिकेचे अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र; म्हणाल्या- ‘तुमच्या देवाचे पाय मातीचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, लस आदीचा तुटवडा जाणवत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोना संकटात भारताला अनेक देशांनी मदतीचा हात पुढे…