आसाम : मदरसे चालवणे नोव्हेंबरपासून बंद, भाजप सरकारचा मोठा निर्णय
गुवाहाटी : नोव्हेंबर महिन्यापासून आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदरसे बंद केले जाणार आहेत. यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. सर्वजनिक पैशांचा वापर धार्मिक शास्त्र आणि ग्रंथ शिकवण्यासाठी यापुढे सरकार खर्च करणार नाही, अशी माहिती आसाम…