Browsing Tag

Bajaj

अवघ्या 20 हजारात 1 वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करा, 90kmpl मायलेजची Bajaj CT 100

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात इंधनाच्या किंमती आकाशाला पोहचल्याने लोक जास्त मायलेजच्या कार आणि बाईककडे वळले आहेत. मार्केटमध्ये जास्त मायलेज देणार्‍या हिरो, बजाज (bajaj), टीव्हीएस या कंपन्यांच्या अनेक बाईक आहेत. चांगल्या मायलेजच्या बाईकची…

आता ऑटोमध्ये प्रवास करणं होणार अधिक सुरक्षित, मुंबई-पुण्यासह 20 शहरांमध्ये सुरू केली जातेय…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था कोरोना महामारीने संपूर्ण जगावर कहर केला आहे. हे टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. आता या भागामध्ये ऑटो रिक्षासुद्धा लोकांना बसण्यासाठी सुरक्षित केली जात आहे. ऑटो सुरक्षित करण्यासाठी उबेर व बजाज यांनीही…

‘त्यांच्या’वर दंडुका पडल्याशिवाय ‘डोक’ ठिकाणावर येणार नाही, शिवसेनेची भाजपवर…

पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात लॉकडाउनच्या परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडणार्‍या लोकांना पोलिसांच्या काठीचा मार खावा लागत आहे. यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावरून शिवसेनेने आता निशाणा साधला आहे. एका…

14 जानेवारीला ‘चेतक’चा ‘वनवास’ संपणार, एका चार्जिंगमध्ये 95 KM…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय बाजारात या वर्षी अनेक इलेकट्रीक वाहनांचे लॉंचिंग करण्यात येणार आहे. या वर्षाची सुरुवात बजाजच्या चेतक या इलेकट्रीक स्कूटरने होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 जानेवारीला अधिकृत पद्धतीने लॉंचिंग केले जाणार…

‘बजाज चेतक’बाबत मोठी बातमी ! जाणून घ्या ‘बुकिंग’ कधीपासुन सुरू आणि किती असेल…

नवी दिल्ली : वृत्तसंथा - 16 ऑक्टोबर 2019 रोजी बजाजने आपली चेतक स्कुटर बाजारात रिलॉन्च केली. या इलेक्ट्रिक स्कुटरबाबत लोक चांगलाच रस दाखवत आहेत आणि याबाबतच्या बुकिंग बाबत विचारणा करत आहेत.…

‘हमारा बजाज’ परतणार नवे रूप घेऊन ; लवकरच येणार ई-बाईक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कधी काळी 'हमारा बजाज' म्हणत बजाज कंपनीच्या स्कुटरने ग्राहकांच्या मनामनात स्थान निर्माण केले होते. मात्र कालांतराने बजाजने बाजारातून 'निवृत्ती' स्वीकारली. आता बजाज पुन्हा एकदा एका नव्या रूपात उपलब्ध होणार आहे.  …

खुषखबर ! पैसे नसतानाही फिरू शकता विदेशात, ‘या’ बँका करताहेत मदत

मुंबई : वृत्तसंस्था - सध्या शाळांना सुट्ट्या लागल्याने प्रत्येकजण कुठेना कुठे बाहेर फिरायला जायचा बेत आखत असतो. काही वेळा फिरायला जायची इच्छा असते मात्र खिशात पैसे नसतात. पण आता काही काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुमच्याकडे पैसे नसले तरी…

देशातील श्रीमंत वस्तीत ‘पाणीबाणी’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन- राज्यात पाणी टंचाईचे संकट हे केवळ सामान्य जनतेवर आहे , असे नाहीये तर आज चक्क देशातील श्रीमंत वस्तीत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या कफ परेड भागात टंचाईला तोंड द्यावे…