नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन विषयी अनेक पक्षाने शंका उपस्थित केल्या आहेत. ईव्हीएम विषयी लोकांची विश्वासार्हता नसल्याने बॅलेटपेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा…
सातारा : पोलिसनामा ऑनलाईन - ईव्हीएम मशीनवरून देशभरात घोळ सुरु असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील विरोधकांनी देशभरात या गोष्टीवरून राळ उठवली होती. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनऐवजी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी आग्रही मागणी देखील…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभेत लागलेल्या आश्चर्यजनक निकालांमुळे लोकांमध्ये निवडणुकांबाबत साशंकता आहे. आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत, तर त्यावर बहिष्कार टाकणार, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर…
हैद्राबाद : वृत्तसंस्था - देशभर सर्वत्र आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यंदा EVM मशिन्सद्वारे सर्वत्र मतदान पार पडणार आहे मात्र देशातलं एक राज्य असे आहे जिथे EVM नाही तर बॅलेट पेपरवर मतदान केले जाणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या कुणाकडे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय हॅकरने केला. विशेष म्हणजे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याहत्येमागे देखील ईव्हीएम हॅकिंगच असल्याचा आरोप…
सातारा : पोलीसनामा आॅनलाइन - बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे, या मागणीसाठी साताऱ्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलनही करण्यात आले. जगभरात सर्वत्र मतदानप्रक्रियेत बॅलेट…
मुंबई :वृत्तसंस्थाभाजपच्या कर्नाटक विजयानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यात आता उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव होतोय, तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. त्यामुळे…