‘या’ देशात दिसले माणसाच्या आकारांएवढे ‘वटवाघूळ’, लोकांमध्ये भीतीचे वातावरण
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना सध्या संपूर्ण जगात विनाश करीत आहे. हा विषाणू चीनमधून उद्भवला असून त्याने कोट्यावधी लोकांचा जीव घेतला आहे. या विषाणूसंदर्भात सुरूवातीपासूनच चर्चा होत होती की तो वटवाघुळांपासून आला असेल की मग इतर कोठून आला…