तापमानवाढीमुळे समुद्र होत आहेत विषारी
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - अभ्यास करणार्या संशोधकांनी म्हटले आहे की, बर्फ वितळत असल्याने समुद्राचे तापमान वाढत असून त्यामुळे पाण्यात विषारी शैवालांची संख्याही वाढत आहे. या तापमानवाढीमुळे समुद्र विषारी होत असल्याचं समोर येत आहे.…