Browsing Tag

Bhagat Singh Koshiyari

उध्दव ठाकरेंनी ‘खोटारडे’पणाचा केलेला दावा एकदम खोटा : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा दावा खोटा आहे असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेला…

उदयन राजेंकडून पगडी घालून घेऊन आम्हाला ‘टोप्या’ घातल्या उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता न स्थापन करण्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. या बाबतच्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस हे…

‘महायुती’ अजूनही सरकार स्थापन करू शकते : नितीन गडकरी

मुंबई : पोलीसनामा ऑानलाइन - देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालाकडे आपला राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेवर टीका केली आणि स्पष्ट केले की अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावर चर्चा झाली नव्हती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील हेच स्पष्ट…

भाजप शब्दाचा ‘खेळ’ कसे करू शकतं हे आता मला कळलं : उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता स्थापन न करण्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. या बाबतच्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस हे…

मुख्यमंत्री शिवसेनेचा होऊ शकतो, देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'आम्ही मनावर घेतलं तर सरकार बनवू शकतो आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो' असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. नुकतीच संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट…

‘पुढचं सरकार भाजपच स्थापन करणार’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुढचं सरकार भाजपच स्थापन करणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यापलांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.…

‘त्या’ आरोपावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘ओपन चॅलेंज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता समीकरण जुळत नसल्याने आणि शिवसेनेचा पाठींबा न मिळाल्यामुळे राजीनामा दिला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला १०५ जागा मिळाल्या होत्या. मात्र स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने…

‘आमच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडं वेळ नव्हता, दररोज 3 वेळा ‘तिकडं’ जायचे :…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वाईट याचं नाही वाटत की, शिवसेनेकडे आमच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ नव्हता. वाईट याचं वाटतं की, शिवसेनेकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी रोज वेळ होता असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…